• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

श्री अन्न उत्कृष्टता केंद्रप्रकरणी पालकमंत्र्यांना घेराव घालणार – विजयकुमार हत्तुरे यांचा इशारा

Yes News Marathi by Yes News Marathi
November 30, 2023
in इतर घडामोडी
0
श्री अन्न उत्कृष्टता केंद्रप्रकरणी पालकमंत्र्यांना घेराव घालणार – विजयकुमार हत्तुरे यांचा इशारा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर ,: उपमुख्यमंत्री व तत्कालीन वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये महाराष्ट्र श्री अन्न उत्कृष्टता केंद्र सोलापुरात उभारण्याची घोषणा करून या अभियानासाठी तब्बल २०० कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, अजित पवार गट सत्तेत सामील झाला आणि आता या उत्कृष्टता केंद्रांतर्गत असलेले प्रशिक्षण केंद्र सोलापुरातून हलवून ते थेट बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला आहे. याला सर्वस्वी भाजप व पालकमंत्री चंद्रकांत पाटील हेच जबाबदार असून सदरचे केंद्र सोलापुरातच ठेवावे, अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव घालण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार हत्तुरे यांनी दिला आहे.

प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी जिल्हा प्रशासनाकडे खुलासा करण्याबाबत मागणी केली होती. त्याप्रमाणे सोलापूर जिल्हा प्रशासनाने खुलासा केला असून सदरचे प्रशिक्षण केंद्र हे बारामतीला जाणार असल्याचे आता सिध्द झाले आहे.


एक जिल्हा एक उत्पादन या आधारावर सोलापूर, ठाणे व नंदूरबार या जिल्ह्यांकरिता हे केंद्र होते. २०० कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी या प्रकल्पासाठी शासन खर्च करणार होते; परंतु सदर केंद्र हलवल्यामुळे सोलापूर जिल्हा हा विकासापासून वंचित राहणार आहे. त्याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसणार असून याची सर्वस्वी जबाबदारी भाजपची आहे. त्यामुळे भाजप नेत्यांनी तत्काळ राजीनामे देऊन घरी बसावे. श्री अन्न उत्कृष्टता केंद्र हे दक्षिण सोलापूर तालुक्यातील होटगी या ठिकाणीच राहावे. ते स्थलांतर झाल्यास जिल्हा काँग्रेसच्यावतीने काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन उभे करण्यात येईल. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना घेराव घालून जाब विचारण्यात येईल, असा इशारा हत्तुरे यांनी दिला आहे.

Previous Post

प्रधानमंत्री कुसुम योजना: शेतकऱ्यांना सोलर पंपाचे स्वप्न पूर्ण करणारी योजना

Next Post

स्वराज्य स्पोर्ट्स क्लबला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

Related Posts

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
Next Post
स्वराज्य स्पोर्ट्स क्लबला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

स्वराज्य स्पोर्ट्स क्लबला कबड्डी स्पर्धेचे विजेतेपद

ताज्या बातम्या

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांची वाखरी व पंढरपुरात सुविधांची पाहणी

July 21, 2026
आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026