मुंबई : पंतप्रधान देहूमध्ये संत तुकारामाच्या भेटीला आले आणि एकनाथाला घेऊन गेले असा टोला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्यातील राजकीय स्थितीवर बोलताना लगावला आहे. दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काही महत्वाची भूमिका घेतली असं वाटत नसल्याचंही छगन भुजबळ म्हणाले आहेत. राजकीय पक्षाने नेहमीच निवडणुकीसाठी तयार राहिलं पाहिजे असा सल्लाही त्यांनी दिला.
Top 20 News
TOP 20 | सोलापूर शहरात स्काडा प्रणालीद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी १०५ कोटींच्या...
सोलापूर । शहराला पाणीपुरवठा करणार औज बंधारा भरलासोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या संचालक पदी अमोल शिंदेशेतकरी आंदोलन । ६ फेब्रुवारीला संयुक्त किसान...