• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, May 9, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

लढ बापू लढ..! नगरपालिकांच्या निवडणुकीत नेते लावून देणार कार्यकर्त्यांमध्ये ‘कुस्त्या’..!

by Yes News Marathi
November 6, 2025
in मुख्य बातमी
0
लढ बापू लढ..! नगरपालिकांच्या निवडणुकीत नेते लावून देणार कार्यकर्त्यांमध्ये ‘कुस्त्या’..!
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खासदारकी तसेच आमदारकीच्या निवडणुका या नेत्यांच्या असतात. त्यासाठी कार्यकर्ते राब राबतात. आपल्याला तिकीट मिळेल म्हणून आमदार- खासदारांच्या पाया पडणं असतो किंवा त्यांच्या सतरंज्या उचलायचा असो.. कार्यकर्ते प्रामाणिकपणे काम करतात. आता नगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्यानंतर जिल्हा परिषद आणि महापालिकांच्या निवडणुका जाहीर होतील. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कार्यकर्त्यांच्या निवडणुका समजल्या जातात. यासाठी नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना न्याय देणे अपेक्षित असते. मात्र आता महायुती किंवा महाआघाडी होणार नसून जो तो पक्ष आपल्या मित्र पक्षाच्या विरोधात लढणार असेच दिसते.

महायुती म्हणून निवडणुका लढवायच्या का याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. जो तो स्वबळाची भाषा करतोय. त्यामुळे अजित पवार गट, एकनाथ शिंदे गट अस्वस्थ आहे. अशीच अवस्था शरद पवार गट काँग्रेस आणि उद्धव ठाकरे सेनेत आहे. त्यामुळे आपला आमदार आपला खासदार निवडून यावा यासाठी एकमेकांच्या विरोधात भांडण करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताकद देण्याऐवजी आता पुन्हा युती किंवा आघाडी न करता कार्यकर्त्यांमध्ये कुस्त्या लावून तमाशा बघण्याचा उद्योग सर्वच राजकीय पक्ष करणार असे दिसते. त्यामुळे प्रत्येक पक्षाची ताकद किती हे या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर दिसेल.

Previous Post

पार्थ पवारांच्या कंपनीचे जमीन व्यवहार प्रकरण:पुणे तहसीलदारांसह उपनिबंधक निलंबित; मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने वेगवान कारवाई

Next Post

जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

Next Post
जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

जाज्वल इतिहासाच्या प्रेरणेतूनच समृद्ध भारताची निर्मिती शक्य - निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In