• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जमीनीची सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करावा

Yes News Marathi by Yes News Marathi
December 6, 2022
in इतर घडामोडी
0
जमीनीची सुपिकता टिकवण्यासाठी सेंद्रीय खताचा वापर करावा
0
SHARES
0
VIEWS

राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ- डॉ.पी.एस.शिरगुरे

सोलापूर : पिकांच्या उत्पादनासाठी अलीकडे रासायनिक खतांचा अति वापर होत असल्याने जमिनीची उत्पादन क्षमता घटू लागली आहे. सेंद्रिय खताचा वापर वाढविल्यास जमिनीची उत्पादन क्षमता वाढवून पिकांची उत्पादकता वाढवता येईल. असे राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ.पी.एस.शिरगुरे यांनी सांगितले.

शबरी कृषि प्रतिष्ठान, सोलापूर संचलित कृषि विज्ञान केंद्र, सोलापूर तर्फे दत्तकग्राम किणीवाडी, ता. अक्कलकोट येथे ०५ डिसेंबर २०२२ रोजी जागतिक मृदा दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय डाळींब संशोधन केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. पी. एस. शिरगुरे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषि विज्ञान केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. ला. रा. तांबडे. विभागीय कृषि संशोधन केंद्र, सोलापूरचे वरीष्ठ शास्त्रज्ञ (मृदा शास्त्र) डॉ. नितीनकुमार रणशूर उपस्थित होते.

जमिनीतील अन्नद्रव्याचे प्रमाण योग्य ठेवण्यासाठी सेंद्रिय खतांचा वापर वाढविल्यास जमिनीचे उत्पादन क्षमता वाढवून पिकांचे उत्पादकता वाढवता येईल. तसेच जमिनीची पीक उत्पादकता टिकवायचे असेल तर मातीच्या आरोग्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यासाठी कृषी विज्ञान केंद्राचे मार्गदर्शन घेऊन पीक उत्पादनासाठी शेणखताचा वापर वाढवून त्याचे जीवामृतासारखे सेंद्रिय खत तयार करून वापरावे असे ही डॉ.शिरगुडे यांनी यावेळी सांगितले.

वर्षानुवर्षे घेत असललेल्या पिकांमुळे जमिनीततील अन्नद्रव्याचे प्रमाण कमी होत असून, भविष्यात रासायनिक खतांचा वापर कमी करून त्याजागी सेंद्रिय खतांचा वापर वाढविणे गरजेचे आहे. त्यासाठी कृषि विज्ञान केंद्र आपणास आवश्यक मार्गदर्शन करेल. यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यावा असे कृषि विज्ञान केंद्राचे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ. ला. रा. तांबडे यांनी सांगितले. यावेळी त्यांनी केंद्रिय कृषि मंत्री यांचा शेतक-यांसाठी पाठवलेला संदेश वाचून दाखविला. प्रमुख व्याख्याते डॉ. नितीनकुमार रणशुर यांनी अन्नाची निर्मितीची सुरुवात मातीपासुन होतेय. माती हा अत्यंत महत्वाचा घटक आहे.पिकाच्या वाढीसाठी प्रमुख अन्नद्रव्याबरोबरच इतर दुय्यम व सुक्ष्म अन्नद्रव्याची गरज असल्याचे यावेळी सांगितले.

यावेळी किणीवाडी गावातील शेतक-यांना जमिनीच्या आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक विशेषज्ञ (कृषि विस्तार) प्रदिप गोंजारी यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्र संचालन विषय विशेषज्ञ (कृषि विद्या) अमोल शास्त्री तर आभार प्रदर्शन प्रयोग शाळा तंत्रज्ञ विवेक माने यांनी केले.

Previous Post

टॉलिवूड अभिनेत्री तमना भाटिया तिच्या फॅशनेबल फोटोशूटने वर्चस्व गाजवत आहे

Next Post

हृदय श्वसन पुर्नजीवन प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

Related Posts

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
Next Post
हृदय श्वसन पुर्नजीवन प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

हृदय श्वसन पुर्नजीवन प्रात्यक्षिक कार्यशाळा संपन्न

ताज्या बातम्या

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

वारकऱ्यांच्या नावाखाली आषाढीवारीत 50 लाखांचा चष्मे घोटाळा…!

July 28, 2026
भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

भावसार व्हिजन इंडिया सोलापूर सेंट्रलतर्फे तीन गरजू लाभार्थ्यांना शिलाई मशीनचे वाटप

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026