येस न्युज मराठी नेटवर्क ; रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांचा आदेशानुसार महाराष्ट्र राज्या मधे इडा पिडा टळू दे बळी च राज्य येऊदे व महाविकास आघाडी सरकार जाऊ दे हे बळीराजाची पुजा करुन आंदोलन केले. गेल्या अडीच वर्षांपासून महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्रातील जनतेची घोर फसवणूक केली आहे विजेचे कनेक्शन बंद केले कोरोना काळामध्ये जनतेला वाऱ्यावर सोडले. पिक विम्याचे पैसे दिले नाहीत सरकार विरोधात असंतोषाची लाट कायम असून महाविकास आघाडी सरकार जाऊ दे बळी च राज्य येऊदे यासाठी आंदोलन करण्यात आले यावेळी रयत क्रांती संघटना जिल्हाध्यक्ष शशिकांत थोरात पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस हणमंत गिरी युवक जिल्हाध्यक्ष नामदेव पवार सत्यवान तरटे उ. सोलापूर अध्यक्ष दिगंबर बाबा नन्नवरे शंकर साठे विकास पवार परशुराम आगवणे रमेश गोरे संतोष सलगर कुंभार माने हे उपस्थित होते