मुख्य बातमी

रस्त्यावर आल्याशिवाय दिल्लीला कळत नाही, कांदा प्रश्नावरून शरद पवारांची सरकारवर टीका

नाशिक : केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली असल्याने, कांद्याचे दर घसरले आहेत. यामुळे राज्यभरात शेतकऱ्यांमध्ये संताप पाहायला मिळत असून,...

Read more

कलम 370 हटवण्याचा केंद्र सरकारचा निर्णय योग्य; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयात आज जम्मू आणि काश्मिरमधील कलम 370 च्या मुद्द्यावर सुनावणी पार पडली. आजच्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाच्या...

Read more

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधीसोहळ्याला उपस्थित

तेलंगणा : तेलंगणाच्या मुख्यमंत्री पदी रेवंत रेड्डी विराजमान झाले आहेत. तेलंगणातील हैदराबाद येथील एलबी स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेल्या शपथविधी कार्यक्रमात...

Read more

बिगुल वाजलं! १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन महाराष्ट्राभर होणार

मुंबई : १०० व्या ऐतिहासिक अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाची नाट्यकर्मी आतुरतेने वाट पाहत आहेत. कोरोनामुळे रखडलेल्या शतकमहोत्सवी नाट्य संमेलनाचं...

Read more

महापरिनिर्वाण दिनानिमित्त आपच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..!

सोलापूर : आम आदमी पार्टी सोलापूर शहराच्या वतीने महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने आपच्या कार्यालयातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून...

Read more

हवामान बदलामुळे निर्माण झाली चिंताजनक स्थिती

हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या चिंताजनक स्थितीचा भारताला मोठा फटका बसला असून २०११-२०२० या दशकात अतिवृष्टी, अतिउष्णता अनुभवण्यास मिळाली, असे निरीक्षण...

Read more

सोलापूरचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यावर गुन्हा दाखल; तपासात आढळली बेनामी मालमत्ता

सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सोलापूरच्या सदर बाजार पोलीस ठाण्यात...

Read more

मालवाहतूक ट्रकच्या धडकेने ५ गाभण म्हशी मृत्युमुखी; सोलापूर तुळजापूर मार्गावरील दुर्घटना

सोलापूर : सोलापूर तुळजापूर रस्त्यावर उळे व तामलवाडी यांच्या दरम्यान कासेगाव हद्दीत असलेल्या भारत पेट्रोल पंपासमोर सदर दुर्घटना घडली आहे....

Read more

बार्शी तालुक्यासाठी ६ कोटी २० लाख रूपये किंमतीच्या १५५ विहीरी मंजूर : आ.राजेंद्र राऊत

सोलापूर : बार्शी तालुक्यातील ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतक-यांसाठी महात्मा गांधी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना सन २०२३-२४ अंतर्गत अहिल्यादेवी सिंचन...

Read more

उद्धव ठाकरे आणि हिंदुत्वाचा काही संबंध उरला आहे का? : भाजपचा टोला

मुंबई: तेलंगणात काँग्रेस जिंकली की लोकशाहीचा विजय आणि इतर राज्यात भाजप जिंकली की इव्हीएमवर शंका अशी टीका करत उद्धव ठाकरे...

Read more
Page 96 of 578 1 95 96 97 578