• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

Yes News Marathi by Yes News Marathi
September 10, 2026
in इतर घडामोडी
0
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगाव परिसरात गेल्या 20 दिवसांपासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने खरीप हंगामातील पिके जळून खाक झाली आहेत. ऐन वाढीच्या टप्प्यातच पावसाची दडी मारल्यामुळे शेतातील जमिनीला मोठ्या भेगा पडल्या आहेत. यामुळे उडीद, मूग, सोयाबीन, तूर आणि मका ही पिके डोळ्यांसमोर करपून गेली असून, हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याने परिसरातील बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे.

पिकांची झालेली दयनीय अवस्था आणि बसलेला मोठा आर्थिक फटका पाहून कासेगाव येथील शेतकरी संभाजी गाजरे यांनी अत्यंत उद्विग्न मानसिकतेत एक मोठे पाऊल उचलले. आपल्या दोन एकरांतील पूर्णपणे करपलेल्या उडीद पिकावर त्यांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने रोटर फिरवून उभे पीक मातीआड केले.संभाजी गाजरे यांनी हंगामाच्या सुरुवातीला बियाणे, खते आणि औषध फवारणीसाठी प्रतिऐकरी 25 ते 30 हजार रुपये खर्च केले होते. वेळेवर पाऊस झाला असता, तर सर्व खर्च वजा जाऊन त्यांना प्रतिऐकरी सुमारे 5 हजार रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती. मात्र, निसर्गाच्या या अवकृपेमुळे त्यांचे सर्व भांडवल मातीमोल झाले आहे. सणासुदीत मुलांना कपडे शाळेचा खर्च व बँकेचे हप्ते कसे भरायचं हा प्रश्न आता शेतकरी संभाजी गाजरे यांना पडला आहे.

आपली व्यथा मांडताना संभाजी गाजरे म्हणाले, “शेतातील पिके जळून खाक झाली असून हातात काहीच उरलेले नाही. कृषी व महसूल विभागाने तातडीने पिकांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून बाधित शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत आणि सरसकट कर्जमाफी जाहीर करावी. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत, तर शेतकऱ्यांसमोर आत्महत्येशिवाय पर्याय उरणार नाही.

परिसरातील इतर शेतकऱ्यांचीही हीच स्थिती असून, संपूर्ण कासेगाव परिसरात सध्या भीती आणि चिंतेचे ढग पसरले आहेत. त्यामुळे शासनाने विलंब न करता या भागात दुष्काळसदृश परिस्थिती जाहीर करून तातडीने मदत करावे अशी मागणी सध्या बळीराजांकडून होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

Previous Post

लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

Next Post

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

Related Posts

लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा
इतर घडामोडी

लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

September 10, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026
नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन
इतर घडामोडी

नोंदणीकृत गणेश मंडळांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी व मोफत वैद्यकीय शिबिरांचे आयोजन

September 9, 2026
एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!
इतर घडामोडी

एकनाथ शिंदे यांना तीन प्रतिष्ठेचे आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर, ब्रिटिश संसदेत होणार सन्मान..!

September 9, 2026
साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश
इतर घडामोडी

साखर हंगाम १५ ऑक्टोबरपासून सुरू; मंत्री समितीचे राज्यातील कारखान्यांना निर्देश

September 9, 2026
पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

September 9, 2026
Next Post
महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

महापालिकेतील 10 कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी वर्षभरापासून सुरूच, कोणाला गांभीर्य नाही !

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026
लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

लवकर ऊस गाळप सुरू केल्यास टोकाचा संघर्ष; राजू शेट्टींचा सरकारला इशारा

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026