• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आर्यन खानच्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांचीच गर्दी अन् गोंधळ, न्यायाधीशांनी सर्वांनाच बाहेर काढलं

by Yes News Marathi
October 26, 2021
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
आर्यन खानच्या सुनावणी दरम्यान कोर्टात वकिलांचीच गर्दी अन् गोंधळ, न्यायाधीशांनी सर्वांनाच बाहेर काढलं
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज दुपारी उच्च न्यायालयात सुनावणी सुरू झाली. त्यावेळी उच्च न्यायालयात अचानक वकिलांनी प्रचंड गर्दी केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. न्यायाधीशांना काम करणंही अडचणीचं झालं. त्यामुळे न्यायाधीश आपल्या आसनावरून उठले. त्यानंतर या वकिलांना आणि ज्यांचा प्रकरणाशी संबंध नाही अशा लोकांना बाहेर काढण्यात आलं. या सर्व गोंधळात पंधरा मिनिटं गेली. त्यानंतर पुन्हा सुनावणीस सुरुवात झाली.

सेशन्स कोर्टातही दिलासा न मिळाल्याने आर्यन खानच्या वकिलांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यन खानच्या जामीनावर आज सुनावणी होणार असल्यानं संपूर्ण मीडियाचं लक्ष या निकालाकडे लागलं होतं. त्यामुळे मीडियाचे प्रतिनिधी दुपारीच कोर्टात हजर झाले होते. त्याचबरोबर उच्च न्यायालयातील वकीलही युक्तिवाद ऐकण्यासाठी कोर्टात हजर झाले. एक एक करत अनेक वकील कोर्ट रुममध्ये आल्याने एकच गोंधळ उडाला. त्यामुळे कामकाज करणं कठिण झालं. न्यायामूर्ती नितीन सांब्रे यांनी हा गोंधळ पाहून ते आपल्या न्यायासनावरून उठले. न्यायालयात झालेल्या गर्दीवर न्यायाधीश सांबरे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी गर्दी कमी करण्याचे आवाहन केले आहे.

Previous Post

धनंजय मुंडे यांचं फेसबुक पेज हॅक

Next Post

कौतम चौक ते कुंभारवेस रस्त्याचे काम मार्गी लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Next Post
कौतम चौक ते कुंभारवेस रस्त्याचे काम मार्गी लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

कौतम चौक ते कुंभारवेस रस्त्याचे काम मार्गी लागल्याने व्यापाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group