• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये – आ. सुभाष देशमुख यांची मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
May 26, 2021
in इतर घडामोडी
0
लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये – आ. सुभाष देशमुख यांची मागणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनमध्ये शेतीकामाला सूट असतानाही शेतकर्‍याकडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत तर जिल्हा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी द. सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी केली आहे.
आ. सुभाष देशमुख यांनी काल लोकांच्या अडचणी जाणून घेण्यासाठी तालुक्यातले सरपंच, उपसरपंच, भाजपाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांशी कॉल कॉन्फरन्स च्या माध्यमातून संवाद साधला. या संवादात या लोकांनी आपल्या अडचणी मांडल्या. सध्या पावसाळा सुरू होत असून शेतकरी पेरणीपूर्व मशागत करण्यासाठी शेतात जात आहेत. तसेच खते, बी बियाणे यांच्या खरेदीसाठी घराबाहेर पडत आहेत पण पोलीस त्यांनाही अडवून पाचशे ते हजार रुपये दंड बसवत आहेत. अशाने शेतीची कामे करणे कठिण होईल अशा तक्रारी अनेकांनी या संवादाच्या माध्यमातून मांडल्या.
त्यांना उत्तर देताना आमदारांनी या तक्रारीची दखल घेतली आणि ही दंडाची कारवाई थांबवावी अशी मागणी करण्याचे आश्‍वासन दिले. आता राज्य सरकारने होम कॉरंटाईनची सोय बंद केली असल्याने सरकारी कॉरंटाईन सेंटर्सची संख्या वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे अशी तक्रार काही सरपंचांनी केली. त्यावर आमदारांनी बहुतेक गावांत कॉरंटाईन सेंटर सुरू करता येईल का याचा प्रयत्न प्रशासनाने करावा अशी मागणी केली.
लसीकरणाबाबत पुण्याला अधिक लस आणि सोलापूरला कमी लस असा प्रकार होत आहे तो थांबवावा यासाठी आपण वरच्या पातळीवर प्रयत्न करणार असल्याचेही आमदारांनी सांगितले. कोरोनाने ज्यांच्या घरातला कर्ता पुरुष मरण पावला असेल तर अशा घरातल्या निराधार झालेल्या मुलांना किंवा वृद्धांना सांभाळण्याची जबाबदारी आपण घेऊ तशी तयारीही त्यांनी दाखवली. एन टी पी सी च्या कॉरंटाईन सेंटरमध्ये परिसरातल्या गावातील रुग्णांना प्राधान्याने प्रवेश मिळावा अशीही मागणी त्यांनी केली.
सरपंचांना प्राधान्याने लस मिळावी, ज्यांना जाहीर केलेले अनुदान मिळाले नसेल त्यांना ते लवकर द्यावे, खाजगी दवाखान्यात भरमसाठ बिल दिले असेल तर ती बिले परत मिळावीत, टाकळी येथे बी एस एफ कँपमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करावा, गरिबांना रेशन कार्ड नसले तरीही धान्य देण्यात यावे, अशा मागण्या उपस्थित लोकांनी केल्या त्या आपण सरकारच्या कानी घालू असे आश्‍वासन आमदार सुभाष देशमुख यांनी दिले.

Previous Post

फेरिवाल्यांनी अनुदानासाठी बॅंक खात्याची माहिती अद्ययावत करावी

Next Post

आज वैशाख पौर्णिमा : सोलापूरकरांना ‘ही’ चांगली बातमी  नक्की आवडेल !

Related Posts

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू
इतर घडामोडी

सोलापुरात दाढी-कटिंगच्या दरात १० टक्के वाढ,१ जुलैपासून नवे दर लागू

June 30, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदीराची पाहणी

June 28, 2026
करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण
इतर घडामोडी

करमाळा येथील शासकीय आयटीआयचे ‘मदनदास देवी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था’ असे नामकरण

June 28, 2026
आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे
इतर घडामोडी

आषाढी यात्रा कालावधीत स्वच्छतेला प्राधान्य द्यावे- पालकमंत्री जयकुमार गोरे

June 28, 2026
Next Post
आज वैशाख पौर्णिमा : सोलापूरकरांना ‘ही’ चांगली बातमी  नक्की आवडेल !

आज वैशाख पौर्णिमा : सोलापूरकरांना 'ही' चांगली बातमी  नक्की आवडेल !

ताज्या बातम्या

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

आयआरसीटीसीकडून सोलापूरहून “सप्त ज्योतिर्लिंग श्रावण विशेष यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 30, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना, २०२६ ही ग्रामीण महाराष्ट्राचा कणा ठरणार

June 30, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026