• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 13, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विवाहास ३०० पेक्षा अधिक उपस्थितीमुळे ५० हजारांचा दंड, रामपूर गावातील प्रकार

by Yes News Marathi
May 25, 2021
in इतर घडामोडी
0
विवाहास ३०० पेक्षा अधिक उपस्थितीमुळे ५० हजारांचा दंड, रामपूर गावातील प्रकार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : वळसंग पोलिस ठाण्याच्या हद्दीत रामपुर गावातील मल्लिकार्जुन महादेव सोनटक्के यांनी विवाह समारंभासाठी ३०० ते ३५० व्यक्ती जमवल्यामुळे ५०,००० रुपयांचा दंड करण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी विवाहासाठी २५ व्यक्तींच्या उपस्थितीत परवानगी दिली असून दोन तासात विवाह सोहळा पार पाडण्याचे आदेश ३१ मेपर्यंत लागू केले आहेत. या आदेशाचा भंग केल्यामुळे वळसंग पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस अधिकारी अतुल भोसले यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉक्टर संतोष गायकवाड , अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे आणि पोलीस अधीक्षक श्रीमती तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली आहे.

Previous Post

मनसेचे राज्य सरकार आणि महापालिकांकडे महत्त्वाची मागणी

Next Post

आता होम आयसोलेशन बंद – आरोग्य मंत्री राजेश टोपे

Next Post
आता होम आयसोलेशन बंद – आरोग्य मंत्री राजेश टोपे

आता होम आयसोलेशन बंद - आरोग्य मंत्री राजेश टोपे

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group