• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, June 28, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करा – केंद्रीय आरोग्य सचिव

by Yes News Marathi
March 31, 2021
in मुख्य बातमी
0
४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करा – केंद्रीय आरोग्य सचिव
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यात कोरोनानं मगरमिठी आवळली आहे. करोना प्रसाराचा वेग प्रचंड वाढला असून, दिवसेंदिवस रुग्णसंख्येत मोठी वाढ होत आहे. विशेष म्हणजे देशातील काही जिल्ह्यांत कोरोनाचा उद्रेक झाल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं असून, या जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राने राज्यांना महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. नवीन कृती कार्यक्रम केंद्राने हाती घेतला असून, राज्यांनाही सूचना दिल्या आहेत.

महाराष्ट्रासह काही राज्यात करोनाची दुसरी लाट आली आहे. चिंतेची बाब म्हणजे दुसऱ्या लाटेनं तर महाराष्ट्रातील रुग्णसंख्येचे आतापर्यंतचे उच्चांक मोडीत काढला आहे. त्याचबरोबर इतरही ७ राज्यात करोनानं डोकं वर काढल्यानं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्यांना करोना नियंत्रणासाठी कृती कार्यक्रम दिला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी याबद्दलची मंगळवारी माहिती दिली. ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगानं वाढत आहे. राज्य सरकारने त्या जिल्ह्यांमधील ४५ वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण दोन आठड्यात पूर्ण करावं. लसीकरण करताना ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य दिलं जावं. त्याचबरोबर करोना रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २५ ते ३० जणांचा शोध घ्यावा, त्यांच्या विलगीकरणाची व्यवस्था करण्यात यावी, जेणेकरून करोना रुग्णसंख्या कमी करण्यात यश येईल, असं केंद्रानं म्हटलं आहे.

Previous Post

शरद पवार यांच्या पित्ताशयावरील शस्त्रक्रिया यशस्वीरित्या

Next Post

एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

Next Post
एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

एप्रिलमध्ये तब्बल 15 दिवस बँका बंद

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group