• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, December 3, 2023
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

by Yes News Marathi
November 21, 2023
in मुख्य बातमी
0
उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीत पाणी सोडणार; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नाशिक : मराठवाडा पाणीप्रकरणी सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून जायकवाडीला पाणी सोडलं जाणार आहे. उच्च न्यायालयाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून कायम ठेवला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या धरणातून आता जायकवाडी धरणात 8.5 टीएमसी पाणी सोडलं जाणार आहे. अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा कारखाना, संजीवनी कारखाना आणि शंकरराव काळे कारखाना या तिघांनी न्यायालयात याचिका दाखल करत जायकवाडीला पाणी देण्याच्या विरोधात भूमिका घेतली होती. काळे , कोल्हे आणि विखे पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात केलेल्या याचिकेवर एकत्रित सुनावणी आज पार पडली. आज सर्वोच्च न्यायालयात यावर सुनावणी झाली त्यानंतर हा निर्णय देण्यात आला आहे.

वकील योगेश अहिराव आणि वकील युवराज काकडे म्हणाले, नगर जिल्ह्यातील कारखानदारांनी मराठवाड्याला पाणी सोडण्यास विरोध होता. या संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. पुढील सुनावणी 12 डिसेंबर ला पार पडणार आहे. राज्य सरकार पाणी सोडू शकते. नगर आणि नाशिक कारखानदारांनी पाणी सोडू नये असं नगर जिल्ह्यातील कारखानदारांचं म्हणंण होतं.

कायद्याचा फेरविचार करण्याची मागणी
2005 च्या समन्यायी पाणी वाटप कायद्यानुसार जायकवाडी धरणाच्या जलसाठ्याचा विचार करून नगर आणि नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्याचा कायदा संमत झाला होता. मात्र आता या कायद्यालाच विरोध होत असून या कायद्याचा फेरविचार व्हावा अशी मागणी नगर आणि नाशिक जिल्ह्यातून होत आहे. यावर्षी पावसाळ्यात नगर जिल्ह्यात एकूण 410 मिमी पाऊस झालाय त्यात धरण पणलोटन क्षेत्रात पाऊस जास्त तर लाभक्षेत्रात कमी अशी परिस्थिती आहे. आज जिल्ह्यातील 12 तालुक्यातील 96 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून नोव्हेंबर महिन्यात आज मितीला संगमनेरमध्ये एक तर पाथर्डी तालुक्यात आठ ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा सुरू आहे.

Previous Post

देवेंद्र फडणवीस, सुधीर मुनगंटीवारांना जीवे मारण्याची धमकी

Next Post

आयुष्मान भारत योजना: भारतातील आरोग्य सेवा सुधारणांसाठी एक महत्त्वाचे पाऊल

Next Post
आयुष्मान भारत योजना: भारतातील आरोग्य सेवा सुधारणांसाठी एक महत्त्वाचे पाऊल/Ayushman Bharat Scheme

आयुष्मान भारत योजना: भारतातील आरोग्य सेवा सुधारणांसाठी एक महत्त्वाचे पाऊल

ताज्या घडामोडी

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

December 3, 2023
तेलगंणात काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा चमत्कार … सीएम केसीआर यांना धक्का

तेलगंणात काँग्रेसचे रेवंत रेड्डी यांचा चमत्कार … सीएम केसीआर यांना धक्का

December 3, 2023
सुरेश पाटलांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशवर वर्णी; सोलापूरच्या भवानी पेठेत जल्लोष

सुरेश पाटलांची भाजपा ओबीसी मोर्चाच्या प्रदेशवर वर्णी; सोलापूरच्या भवानी पेठेत जल्लोष

December 3, 2023
मराठा समाजाला कुणबी दाखले देण्यासाठी शासकीय विभागांनी पुराव्याची तपासणी करावी – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

कुमार आशीर्वाद यांच्या गडचिरोलीतील कामाची राष्ट्रीय स्तरावर दखल

December 3, 2023

सूर्योदय सिद्धेश्वर मंदिर परिसरातला

December 2, 2023

TOP 10

  • सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

    सोलापूर महापालिकेने 226 पद भरतीची काढली जाहिरात पहा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सहा तासाच्या आत पार्क चौकातील खुनाचा गुन्हा फौजदार चावङी पोलिस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून उघडकीस

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • अन्न प्रशासनाने सोलापुरातील ८० हॉटेलवर केली कारवाई

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापुरात पार्क स्टेडियमच्या प्रवेशद्वारासमोर तरुणावर प्राणघातक हल्ला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरकरांसाठी ‘ही’ आनंदाची बातमी…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याची सकाळ बघा कशी करतो; दिवाळीच्या तोंडावर सदावर्तेंकडून एसटी संपाची हाक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्योजक युवराज राठोड यांचा वाढदिवस उत्साहात संपन्न..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • निलेश गायकवाड क्रिकेट ॲकॅडमी आयोजित इंटर क्लब पर्व २ लेदर बॉल स्पर्धेची सुरुवात

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • एक लाख रुपये लाच मागितल्याप्रकरणी फौजदार विक्रमसिंह रजपूतला अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नेपाळ येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेसाठी शिल्पा येरमे यांना आमंत्रण

    0 shares
    Share 0 Tweet 0

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group