• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संथ गतीने सुरू असलेल्या संतपीठाचे काम जलद करू : उदय सामंत

by Yes News Marathi
December 21, 2020
in इतर घडामोडी
0
संथ गतीने सुरू असलेल्या संतपीठाचे काम जलद करू : उदय सामंत
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर : भारताला मोठा अध्यात्मिक वारसा आहे. हे तो वारसा पुढे जतन रहावा व पुढे चालवा यांसाठी संत विद्यापीठ महत्वाचे आहे. परंतू पंढरपुरातील संत विद्यापीठाचे काम संथ गतीने सुरू आहे ते जलद करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी वारकरी साहित्य परिषदेचे घेण्यात आलेल्या संत साहित्य परिषदेमध्ये दिली.

जुहू (मुंबई) येथील नोवाटेल हॉटेलमध्ये वारकरी साहित्य परिषदेचे नववे संत साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. या संमेलना दरम्यान उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत बोलत होते. २१ आणि २२ डिसेंबर असे दोन दिवस चालणाऱ्या स्वागताध्यक्षपदी पंढरपूरचे जिल्हा सत्र न्यायाधीश ह.भ.प. चकोर महाराज बाविस्कर यांनी भूषवलेली आहे.

पुढे सांमत म्हणाले, पंढरीचा वारकरी हा साऱ्या समाजाचा मार्गदाता आहे. आज या संत साहित्य संमेलनाचे उद्घाटन मी केली असली तरी मी एक सामान्य वारकरीच आहे. यापुढे वारकऱ्यांना फडकर यांना भेडसावणाऱ्या सर्व समस्या सोडवण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करेल. तसेच पंढरपूरचे रखडलेले संत विद्यापीठ तात्काळ पूर्णत्वास नेण्यासाठी सरकारचा प्रतिनिधी म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करीन असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले.

दिंडी काढून संमेलनाची सुरुवात

राज्याच्या कानाकोपऱ्यातून प्राथमिक स्वरूपात आलेल्या वारकरी दिंडी करी फडकरी मंडळाच्या प्रतिनिधींनी जुहू चौपाटीवर टाळमृदुंगाच्या गजरात हरिनामाचा जयघोष केला. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, पद्मविभूषण डॉक्टर डी वाय पाटील, साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील, ह भ प माधव महाराज शिवणीकर, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, संत साहित्याचे अभ्यासक सदानंद मोरे, यांच्यासह वारकरी उपस्थित होते. यासर्वानी संत साहित्य संमेलनाची सुरुवात वारकरी परंपरेने दिंडी काढून झाली.

असा होता पहिला दिवस

नूतन अध्यक्ष ह.भ. प. चकोर महाराज बाविस्कर यांनी ह-भ-प अमृत महाराज जोशी यांच्याकडून अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. दुपारच्या पहिल्या सत्रामध्ये संप्रदायाच्या परंपरेची जोपासना या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक ह-भ-प डॉक्टर सदानंद मोरे होते यावेळी उपस्थित महाराज मंडळींनी या चर्चासत्रात सहभाग घेतला चार ते सहा या चर्चासत्रामध्ये प्रदूषण या विषयावर सखोल विश्लेषण करण्यात आले या चर्चासत्राचे अध्यक्ष ह.भ.प. माणिक गुट्टे तर वक्ते म्हणून ह-भ-प श्री भाटघरे, ह.भ.प श्री सोनटक्के यांनी सहभाग घेतला. सायंकाळी ६ ते ७ या वेळामध्ये सामुदायिक हरिपाठ घेण्यात आला. संध्याकाळी अभंग वाणी आणि कीर्तनाने आजच्या दिवसाची सांगता करण्यात आली.

Previous Post

संथगतीने सुरू असलेले दुहेरीकरण व विद्युतीकरण वेगाने व्हावे – खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी

Next Post

पुण्यात पुन्हा एकदा गव्याचे दर्शन; वनविभाग दाखल

Next Post
पुण्यात पुन्हा एकदा गव्याचे दर्शन; वनविभाग दाखल

पुण्यात पुन्हा एकदा गव्याचे दर्शन; वनविभाग दाखल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group