• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यातील हिंसाचारामागे उद्धव ठाकरेंचा हात; शिरसाट यांच्याकडून चौकशीची मागणी

by Yes News Marathi
May 17, 2023
in मुख्य बातमी
0
राज्यातील हिंसाचारामागे उद्धव ठाकरेंचा हात; शिरसाट यांच्याकडून चौकशीची मागणी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या भागात सतत हिंसाचाराच्या घटना घडताना पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता यावरुन राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होत आहेत. अशात शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत ‘एसआयटी’मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. 2004 साली मातोश्रीवर झालेल्या एका बैठकीत उद्धव ठाकरे यांनी राज्यात हिंसाचार घडवण्याच्या सूचना दिल्या असल्याच्या नितेश राणे यांच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी शिरसाट यांनी केली आहे.

याबाबत बोलताना शिरसाट म्हणाले की, “गेल्या काही दिवसात पाहिले तर राज्यात अनेक ठिकाणी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. मात्र या हिंसाचाराच्या घटना घडतायत कशा? याचं मार्गे काही कळायला तयार नाही.” “दरम्यान नितेश राणे यांनी केलेले आरोप एवढे गंभीर आहेत की, 2004 साली मातोश्रीवर जी बैठक झाली. त्या बैठकीत एक वरिष्ठ नेते आणि लोकाधिकार संघटनेचे सरचिटणीस हे दोघे उपस्थित होते. या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी काही भागात हिंसाचार घडवण्याच्या त्यांना सूचना दिल्या. मुस्लीम भागात हत्यारे नेऊन हल्ले करा. ज्यामुळे हिंसाचार होईल. 1995 आणि 1997 मध्ये हिंसाचाराच्या घडलेल्या घटनांमुळे सत्ता मिळाली होती. त्यामुळे पुन्हा 2004 मध्ये असे काही घडवून सत्ता मिळवण्याच उद्धव ठाकरे यांचा प्रयत्न होता. तर आता सरकार गेल्यावर पुन्हा असे प्रकार वाढू लागले असल्याचे दिसून येत आहे. माझ्या माहितीप्रमाणे अनेक ठिकाणी अशा सूचना देण्यात आल्या आहेत,” असेही शिरसाट म्हणाले आहेत.

Previous Post

जामखेड बाजार समितीत राम शिंदे यांनी रोहित पवारांना धक्का देत मारली बाजी

Next Post

कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेल्या ट्रॅक्टरचा सांगलीजवळ अपघात.. ५ जण ठार

Next Post
कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेल्या ट्रॅक्टरचा सांगलीजवळ अपघात.. ५ जण ठार

कोल्हापूरहून पंढरपूरला निघालेल्या ट्रॅक्टरचा सांगलीजवळ अपघात.. ५ जण ठार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group