येस न्युज मराठी नेटवर्क : मुंबई ते दिल्ली हायवेचं काम 50 टक्के पूर्ण झालं आहे, अशी माहित केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच या प्रोजेक्टमुळे 10 हजार पेक्षा जास्त रोजगार निर्माण होईल असेही ते म्हणाले. “हा प्रोजेक्ट 200 एकर जमीन आहे. त्यात आणखी जमीन जोडली जाणार आहे. पुढच्या निवडणुकीच्या आधी हा प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा माझा निर्धार आहे,” असे गडकरी म्हणाले.