• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, September 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

१७ कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या विठ्ठल सहकारीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा : अभिजीत पाटील

by Yes News Marathi
September 27, 2021
in मुख्य बातमी
0
१७ कोटीचा भ्रष्टाचार करणाऱ्या विठ्ठल सहकारीच्या संचालक मंडळावर गुन्हा दाखल करा : अभिजीत पाटील
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मगरवाडी : पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा राजवाडा म्हणून ओळख असलेल्या विठ्ठल सहकारी साखर कारखान्राच्या संचालक मंडळाने २०२०-२१ च्या गळीत हंगामात १७ कोटीचा भ्रष्टाचार केला असून त्यांचावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी अभिजित पाटील यांनी केले आहे. 30 सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

2020-21 च्या गळीत हंगामात 3 लाख 3 हजार 547 टन ऊसाचे गाळप होऊन 2 लाख 67 हजार 225 पोती साखर तयार झाली. या साखरेची किंमत 82 कोटी 83 लाख 97 हजार 500 रुपये मिळाले. याची एफ आर पी 62 कोटी 22 लाख 71 हजार 350 रुपये शेतकऱ्यांची देणी होतात. मात्र यातील 30 ते 35 कोटी एफ आर पी थकली आहे.तर मोलेसेल पासून 18 कोटी 40 लाख 72 हजार 500 रुपये उत्पन्न झाले.तर वीज निर्मिती मधून 9 कोटी 84 लाख 34 हजार 440 रुपये मिळले. असे एकूण 111 कोटी 9 लाख 4 हजार 440 रुपये एकूण उत्पन्न मिळाले. तर ऊस बिल , तोडणी वाहतूक, कामगार पगार असे एकूण 93 लाख 95 हजार 76 हजार 900 रुपये देणी लागत आहेत. तरी कारखान्याकडे 17 कोटी 13 लाख 27 हजार 540 रुपये शिल्लक राहतात. ही रक्कम कुठे गेली ? असा खडा सवाल पाटील यांनी विचारलाय.तसेच 2018-19 , 2019-20 आणि 2020-21 या तीन वर्षांत कोणकोणत्या बँकांकडून कर्ज घेतले आणि त्याचा विनियोग कुठं केला याची माहिती त्यांनी विचारली आहे. तसेच 2019- 20 आणि 2020-21 या अहवालानुसार कोणकोणत्या संचालक , त्याचे नातेवाईक यांच्याकडे किती कर्ज आहे याची माहिती द्यावी.

३० सप्टेंबर रोजी होणाऱ्या ऑनलाइन सर्वसाधारण सभेत आपल्याला हे मुद्दे मांडताना अडचणी निर्माण केल्या जातील , बोलू दिले जाणार नाही अशी शंका त्यांनी व्यक्त केलीय.अभिजीत पाटलांच्या या आरोपांमुळे आता विठ्ठलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Previous Post

अरुण बारस्कर यांच्या वडिलांचे निधन..

Next Post

साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची सांगलीला बदली,किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

Next Post
साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची सांगलीला बदली,किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

साेलापूरचे शिक्षणाधिकारी संजय राठोड यांची सांगलीला बदली,किरण लोहार यांनी स्वीकारला पदभार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group