• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला – राहुल गांधी

by Yes News Marathi
December 24, 2020
in मुख्य बातमी
0
आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला – राहुल गांधी
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : नव्या कृषी कायद्याविरोधात सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनाचं समर्थन करत आज राजधानी दिल्लीत काँग्रेसकडून राष्ट्रपती भवनाकडे एक मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा पोलिसांनी मध्येच अडवला. सामूहिक मोर्चा रोखल्यानंतर राहुल गांधी यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाब नबी आझाद आणि अधीर रंजन यांच्यासोबत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन एक निवेदन सोपवलं. कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्यांचाही या निवेदनात समावेश करण्यात आला होता. यानंतर मीडियाशी बोलताना राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर ताशेरे ओढले. ‘जो कोणी यांच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करेल त्याला दहशतवादी म्हटलं जाईल, मग ते राष्ट्रीय सरसंघचालक मोहन भागवत का असेनात’ असं म्हणतानाच राहुल गांधी यांनी एकाच वेळी दोन निशाणे साधलेत.

आम्ही तीन लोक राष्ट्रपतींकडे गेलो. कोट्यवधी शेतकर्‍यांच्या सह्या आम्ही त्यांच्यापर्यंत पोहचलो. आम्ही शेतकऱ्यांचा आवाज राष्ट्रपतींकडे पोहचवण्याचा प्रयत्न केला. हिवाळ्याचे दिवस आहेत आणि शेतकरी व्यथित, वेदनेत आहे आणि तीळतीळ तुटतोय, हे अवघा देश पाहत आहे, असं म्हणत राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांप्रती संवेदना व्यक्त केल्या.

#WATCH | There is no democracy in India. It can be in your imagination, but not in reality: Congress leader Rahul Gandhi on Delhi Police taking party leaders into custody during their march to Rashtrapati Bhavan pic.twitter.com/7oYfUDEkEM

— ANI (@ANI) December 24, 2020
Previous Post

मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी पुन्हा सुरु व्हावी, ही मुख्यमंत्री यांची इच्छा – विजय वडेट्टीवार

Next Post

‘या’ आमदारांमुळे होणार 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध

Next Post
‘या’ आमदारांमुळे होणार 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध

'या' आमदारांमुळे होणार 30 ग्रामपंचायतींच्या निवडणूक बिनविरोध

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group