• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 27, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

४८ तासात १६० शासन निर्णय! भाजपनं घेतला आक्षेप, राज्यपालांकडे तक्रार

by Yes News Marathi
June 24, 2022
in मुख्य बातमी
0
४८ तासात १६० शासन निर्णय! भाजपनं घेतला आक्षेप, राज्यपालांकडे तक्रार
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज नेटवर्क : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने ४८ तासात १६० शासन निर्णय काढले आहेत. यावर भाजपनं आक्षेप घेतला आहे. विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहून याबाबत तक्रार केली आहे. मात्र या आधीही 160 पेक्षा अधिक शासन निर्णय निघाल्याची माहिती समोर आली आहे. 2019 साली निवडणुकीची आचारसंहिता लागण्याच्या आधी फडणवीस सरकारच्या काळात तीन दिवसात तब्बल 322 शासन निर्णय निघाल्याची नोंद आहे. त्यावेळी आचारसंहिता लागण्याच्या आधी 17 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर या तीन दिवसात तब्बल 322 शासन निर्णय काढण्यात आले होते.

प्रवीण दरेकर यांनी राज्यपालांना पत्र लिहित म्हटलं आहे की, एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे मी आपले लक्ष वेधू इच्छितो. राज्यातील राजकीय स्थिती ही अत्यंत अस्थिरतेची गेल्या तीन दिवसांत बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने आणि तदनंतर स्वत: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनिषा जाहीर केली आहे. मुख्यमंत्र्यांचे शासकीय निवासस्थान सुद्धा त्यांनी रिक्त केल्याचे माध्यमांमधून कळले आहे.

दरेकर यांनी पत्रात म्हटलं आहे की, अशात राज्य सरकारतर्फे अंधाधुंद पद्धतीने शासकीय आदेश (जीआर) काढून निर्णयसपाटा राबविला जात आहे. कधी नव्हे इतके महाविकास आघाडीचे सरकार निर्णय घ्यायला लागले आहे. आज माध्यमांमध्ये यासंदर्भातील विस्तृत वृत्त सुद्धा प्रकाशित झाले आहे. 160 च्या वर शासनआदेश 48 तासांत जारी करण्यात आले आहेत. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढविणारा आहे. अडीच वर्ष निर्णयशून्य असलेले महाविकास सरकार कोट्यवधी रुपयांना मान्यता देत आहे. त्यामुळे या गंभीर आणि संशयास्पद परिस्थितीत आपण तातडीने लक्ष घालावे, अशी स्थिती आहे.

Previous Post

फुटलेल्या आमदारांची घरं फुटतील! मुंबईत शिवसैनिक रस्त्यावर

Next Post

बंडाची वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

Next Post
बंडाची वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

बंडाची वीट आता तुमच्या डोक्यात हाणणार; उद्धव ठाकरेंचे शिंदे गटाला आव्हान

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group