मुंबई ; राज्यात विकेंड लॉकडाऊन आणि कडक निर्बंध लावण्याचा विचार सुरु असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा सुरु आहे. मात्र लॉकडाऊनचा निर्णय लगेचच न घेता लसीकरण वाढवण्याच्या शरद पवारांच्या सूचना दिल्या आहेत. गर्दी टाळण्यासाठी कठोर निर्बंधांचा विचार अवलंब करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.