• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, August 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितित स्वबळावर उभे राहिले पाहिजे- प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा

by Yes News Marathi
December 3, 2020
in मुख्य बातमी
0
विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितित स्वबळावर उभे राहिले  पाहिजे- प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर ; अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सोलापूर, छत्रपती शिवाजी महाराज नगर आयोजित “विद्यार्थ्यांची बदललेली मनःस्थिती आणि सद्य परिस्थिति ” या विषया वर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी प्रथम अ.भा.वि.प.ची मांडणी महाराष्ट्र प्रदेश सह-संघटन मंत्री अभिजीत पाटील यांनी केली यानंतर विद्यापीठाचे प्र.कुलगुरु प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यात त्यांनी सद्य परिस्थितीत विद्यार्थी खचून न जाता आलेल्या परिस्थिथिला सामोरे जाऊन त्यातून यश संपादन केले पाहिजे व स्वताचा विकासातून राष्ट्राचा विकास केला पाहिजे अश्याप्रकारे विद्यार्थ्यांना प्रेरित केले.सध्य परिस्थिति ही फक्त आपल्यावर च नाही तर संपूर्ण जगावर ओढवलेली आहे त्यामुळे आपल्याला त्याच मानसिकतेत न रहता त्यातुन बाहेर येऊन येणाऱ्या परिस्थिति शी जुळवून घेऊन जगाच्या स्पर्धेत विद्यार्थ्याने उतरल पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले

यावेळी मंचावर प्रदेश सह-संघटन मंत्री अभिजीत पाटील,महानगर मंत्री अनिकेत प्रधाने,नगर अध्यक्ष प्रा.श्रीनिवास भंडारी सर,नगर मंत्री आदित्य मुस्के उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीनिवास गुनाल यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनेक विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

संसद अधिवेशन बोलावून कृषी कायदे रद्द करा; शेतकरी संघटनांची मागणी; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Next Post

मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं – पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल

Next Post
मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं – पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल

मोदी सरकारने शेतकऱ्यांना फसवलं - पंजाबचे माजी मुख्यमंत्री बादल

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group