• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Saturday, August 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

संसद अधिवेशन बोलावून कृषी कायदे रद्द करा; शेतकरी संघटनांची मागणी; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

by Yes News Marathi
December 3, 2020
in मुख्य बातमी
0
संसद अधिवेशन बोलावून कृषी कायदे रद्द करा; शेतकरी संघटनांची मागणी; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी शेतकरी संघटनांनी बुधवारी केली. आंदोलन देशव्यापी आणि आणखी तीव्र करण्याचा इशाराही संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिल्ली-हरयाणाच्या सिंघू सीमेवर घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला.

केंद्र सरकारने गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीला फक्त पंजाब आणि हरयाणाचे नव्हे, तर अन्य राज्यांमधील शेतकरी नेत्यांनाही निमंत्रण देण्याची आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. केंद्र सरकारने सविस्तर प्रस्ताव मागितले असून, त्यानुसार दहा पानी निवेदन दिले जाईल. त्यात नव्या कायद्यांच्या प्रत्येक अनुच्छेदावर असलेल्या आक्षेपांचा समावेश असेल, असे संयुक्त किसान मोर्चाचे नेते दर्शन पाल सिंह व गुरुनाम सिंह चढूनी यांनी सांगितले.

शेतकरी संघटनांशी चर्चा करू, पण आंदोलन कायम राहील. इतकेच नव्हे, तर ते देशव्यापी केले जाईल. हमीभाव आणि अन्य प्रश्न फक्त पंजाब व हरयाणाचे नसून ते उत्तर प्रदेश, उत्तराखंड, महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्य प्रदेश, राजस्थानमधील शेतकऱ्यांचेही आहेत. त्यामुळे केरळपासून उत्तर प्रदेशपर्यंत आणि राजस्थानपासून ओडिशापर्यंत अनेक राज्यांतून शेतकरी आंदोलनात सहभागी होत आहेत, असे क्रांतीकारी किसान युनियनचे अध्यक्ष दर्शन पाल यांनी सांगितले.

Previous Post

यूपीत लव्ह जिहादमध्ये पहिली अटक: हिंदू मुलीसोबत पळाला होता मुस्लिम तरुण

Next Post

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितित स्वबळावर उभे राहिले पाहिजे- प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा

Next Post
विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितित स्वबळावर उभे राहिले  पाहिजे- प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा

विद्यार्थ्यांनी कोणत्याही परिस्थितित स्वबळावर उभे राहिले पाहिजे- प्रा.डॉ.देबेन्द्रनाथ मिश्रा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group