• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, August 18, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यात उभारणार आधुनिक कारागृहे – गृहमंत्री अनिल देशमुख

by Yes News Marathi
January 2, 2021
in मुख्य बातमी
0
राज्यात उभारणार आधुनिक कारागृहे – गृहमंत्री अनिल देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : ‘राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांची संख्या झाल्याने भविष्यात नवीन आणि आधुनिक पद्धतीची कारागृहे उभारली जातील. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सादर केलेल्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. त्यासोबतच पोलिसांच्या घराचाही प्रश्न सोडविण्यात येणार आहे,’ अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

नवीन वर्षाच्या सुरुवातीला गृहमंत्री देशमुख यांनी येरवडा मध्यवर्ती कारागृहाला भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना ते बोलत होते. या वेळी आमदार सुनील टिंगरे, कारागृह विभागाचे महानिरीक्षक सुनील रामानंद, उपमहानिरीक्षक योगेश देसाई, शरद खटावकर, येरवडा कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार, पोलिस उपायुक्त पंकज देशमुख आणि कारागृहाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

‘राज्यात क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांची संख्या झाली असून, दिवसेंदिवस त्यात भर पडत आहे. कारागृहात करोनाचा संसर्ग अधिक पसरू नये, यासाठी करोनाकाळात ११ हजार कैद्यांना जामिनावर सोडण्यात आले आहे. त्यामुळे कारागृहातील गर्दी कमी होण्यास मदत झाली. पण अजूनही राज्यातील कारागृहांत क्षमतेपेक्षा अधिक कैदी आहेत. त्यामुळे भविष्यात नवीन कारागृहे उभारली जाणार आहे. देशात अनेक ठिकाणी अत्याधुनिक कारागृहांची निर्मिती झाली आहे. त्या धर्तीवर महाराष्ट्रात आधुनिक आणि अधिक क्षमतेची कारागृहे उभारणार आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी नवीन कारागृहे उभारण्याचा प्रस्तावाला मान्यता दिली आहे,’ असे देशमुख यांनी सांगितले.

Previous Post

सिद्धेश्वर यात्रेचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न मात्र चिमणीबाबत राज्यकर्त्यांचे मौन

Next Post

औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील – अशोक चव्हाण

Next Post
औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील – अशोक चव्हाण

औरंगाबादच्या नामांतरास काँग्रेसचा विरोधच राहील - अशोक चव्हाण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group