• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी : गडकरींची

by Yes News Marathi
September 14, 2021
in इतर घडामोडी
0
खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी : गडकरींची
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरीहे आपल्या स्पष्ट बोलण्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. सोमवारी राजस्थानमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान नितीन गडकरी यांनी मुख्यमंत्रिपदावरुन जोरदार टोलेबाजी केली. नितीन गडकरींच्या या टोलेबाजीवरुन सभागृहात एकच हशा पिकल्याच पहायला मिळाले . खुर्ची कधी जाईल या भीतीने मुख्यमंत्री दु:खी असतात असे वक्तव्य नितीन गडकरींनी केले आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरींचे हे विधान अशा वेळी आले आहे, ज्यावेळी भूपेंद्र पटेल हे गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेत होते.
नितीन गडकरी जाहीर कार्यक्रमात म्हणाले, आजकाल प्रत्येकाला काही ना काही समस्या आहेत प्रत्येकजण दु:खी आहे. मंत्रिपद न मिळाल्याने आमदार दु:खी आहेत. चांगले खाते न मिळाल्याने मंत्री दु:खी आहेत. तर जे मुख्यमंत्री बनले आहेत ते सुद्धा दु:खी आहेत याचे कारण म्हणजे कधी मुख्यमंत्रीपद जाईल याची त्यांना भीती सतावत आहे.नितीन गडकरी हे राजस्थान विधानसभेद्वारे आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. या वेळी ते म्हणाले, राजकारणाचा मुख्य उद्देश हा सामान्य नागरिकांच्या आयुष्यात बदल घडवून आणणे आहे. परंतू आजकाल ते केवळ सत्ता मिळवण्यासाठी असल्याचं पाहिजे जात आहे. समाजातील शेवटच्या व्यक्तीला लाभ मिळवून देणे हा मुख्य उद्देश लोकशाहीचा आहे.गेल्या काही दिवसांपासून भाजपकडून अनेक राज्यांत मुख्यमंत्री अचानक बदलले जात असल्याचं दिसून आलं आहे. उत्तराखंडमध्ये त्रिवेंद्रसिंह रावत यांच्या जागी तिरथ सिंह रावत यांना आणण्यात आले. नंतर ते बदलून पुष्कर सिंह धामी यांना मुख्यमंत्रिपदावर बसवण्यात आले.तर कर्नाटकातही बीएस येडियुरप्पा यांच्याजागी बसवराज बोम्मई यांना मुख्यमंत्रिपदावर संधी देण्यात आली. असाच प्रकार आसाममध्येही पहायला मिळाला.

Previous Post

बिग बॉस फेम आरती सिंहने केले ग्लॅमरस फोटोशूट

Next Post

दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

Next Post
दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

दीपिका पदुकोण ठरली आशियातील सर्वात प्रभावशाली महिला

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group