• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 9, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

तीन राज्यातल्या पराभवावर काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याची गरज

by Yes News Marathi
December 3, 2023
in मुख्य बातमी
0
तीन राज्यातल्या पराभवावर काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याची गरज
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : उत्तर भारतात भाजपचाच वरचष्मा असल्याचे उघड झाले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपला यश मिळाले आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेशात भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. भाजपच्या या विजयानंतर अनेक प्रतिक्रिया येत आहे. तीन राज्यातल्या पराभवाचं काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं, असा सल्ला ठाकरे गटाच्या नेत्या प्रियंका चतुर्वेदींनी काँग्रेसला दिला आहे

तीन राज्यातले निकाल हे धक्का देणारे आहे. काँग्रेसकडून काही कमतरता झाले आहे. मध्यप्रदेशात काँग्रेसची बाजी अचानक कशी पलटली याचा अभ्यास केला पाहिजे. तेलंगणामध्ये काँग्रेसचा विजय मिळाला ही अतिशय आनंदाची बाब आहे. 2018 साली काँग्रेसचा तीन राज्यांमध्ये विजय झाला होता. परंतु 2024 मध्ये आता त्यांना पराभवाचा सामना करावा लागत आहे. कदाचित आगाी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचा विजय होण्याची शक्यता आहे.

मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही : प्रियंका चतुर्वेदी
प्रियंका चतर्वेदी महाराष्ट्रामध्ये दोन पक्ष फोडण्यात आले आहे. कार्यक्षम मुख्यमंत्र्यांना गद्दारी करून घरी बसवण्यात आली आहे. हे महाराष्ट्रातील जनता विसरलेली नाही. मतदार गद्दारांना क्षमा करणार नाही. महाराष्ट्रात महाविकासआघाडीचा विकास विजय निश्चित आहे.

चार राज्यांच्या निवडणुकीती रणनीती केंद्र सरकारने बनवली : प्रियंका चतुर्वेदी
राजस्थान, मध्यप्रदेशमध्ये भाजपने कोणाचा चेहरा दिलेला नव्हता. निवडणुकांची सर्व तयारी दिल्लीतून केल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील सगळा कारभार हा गुजरातला चालला आहे. जनतेला कोर्ट, निवडणूक आयोगकडून अपेक्षा आहेत. गद्दारी झाली आहे, या निवडणुकीत रणनीती ही केंद्र सरकारने बनवली आणि ते यशस्वी झाले, असेही प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या.

Previous Post

देशाला मोदींशिवाय पर्याय नाही : अजित पवार

Next Post

आजचा निकाल ही लोकसभेच्या विजयाची नांदी : देवेंद्र फडणवीस

Next Post
आजचा निकाल ही लोकसभेच्या विजयाची नांदी : देवेंद्र फडणवीस

आजचा निकाल ही लोकसभेच्या विजयाची नांदी : देवेंद्र फडणवीस

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group