• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 6, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

नागपूरमध्ये काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल; नाना पटोलेंचा सरकारला कडाडून जाब!

by Yes News Marathi
December 11, 2023
in इतर घडामोडी
0
नागपूरमध्ये काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल; नाना पटोलेंचा सरकारला कडाडून जाब!
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

खोकेबाज, धोकेबाज, चालबाज सरकारच्या विरोधात, व महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नाना पटोले कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे यांच्या उपस्थितीत नागपूर येथे ‘हल्ला बोल’ मोर्चा काढण्यात आला.

राज्यातील शेतकरी प्रचंड अडचणीत आहे, शेतमालाला भाव नाही, सरकार मदतीच्या कोरड्या घोषणा करत आहे, तरुणांना नोकऱ्या नाहीत, आरक्षणावर निर्णय घेतला जात नाही. ड्रग माफियांचा सुळसुळाट झाला आहे पण भाजपाप्रणित शिंदे सरकार जनतेच्या या मुलभूत प्रश्नांकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. जनतेला वा-यावर सोडून राज्यात फक्त पर्यटनासाठी फिरत असलेल्या बेजबाबदार महाराष्ट्रविरोधी भाजपा व फुटीरांच्या सरकारला जाब विचारण्यासाठी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष मा. नाना पटोले कार्याध्यक्षा आ. प्रणितीताई शिंदे व इतर मान्यवर नेते मंडळी यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा भव्य ‘हल्लाबोल’ मोर्चा नागपुर विधानभवनावर धडकला.

राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात दोन दिवसांच्या कामकाजात सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चाही केली नाही. केवळ शेतकऱ्यांना भरपूर दिले आहे अशा पोकळ घोषणा मुख्यमंत्री व त्यांचे मंत्री देत आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. सरकार शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन फोटोसेशन करुन आले पण अजून कोणतीही मदत जाहीर केलेली नाही. याआधीच्या नुकसानीची मदतही अजून शेतकऱ्यांना मिळालेली नाही. पीकविम्याचे पैसेही मिळालेले नाहीत. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळलेली आहे. अपहरण, हत्या, महिला अत्याचारात महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक असल्याचे NCRB च्या अहवालातून स्पष्ट झाले आहे पण गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र अहवाल कसा वाचायचा, याचे ज्ञान पाजळून मूळ मुद्याला बगल देत आहेत. राज्यात विविध खात्यातील २.५ लाख पदे रिक्त आहेत पण सरकार नोकर भरती करत नाही. लाखो विद्यार्थी नोकरीची प्रतिक्षा करत आहेत पण सरकार परिक्षाही घेत नाही. सरकारच्या वेळकाढूपणामुळे लाखो मुलांची वयोमर्यादा निघून जात आहे.

Tags: Congress attacks governmentNana Patole
Previous Post

सोलापूरचे विवेक होकेंना अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार

Next Post

आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणे आक्रमक

Next Post
आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणे आक्रमक

आदित्य ठाकरे आणि मला समोरासमोर बोलवा; दिशा सालियन मृत्यू प्रकरणात नितेश राणे आक्रमक

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group