• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, July 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल

by Yes News Marathi
August 10, 2021
in इतर घडामोडी
0
चंद्रकांत पाटलांचा संजय राऊतांवर हल्लाबोल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मुंबई : भाजपने जन आशीर्वाद यात्रा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर बोलताना संजय राऊत यांनी टीका केली होती. जन आशीर्वाद यात्रा काढा की कुठल्याही यात्रा काढा जनतेचे आशीर्वाद आम्हालाच आहे, असं राऊत म्हणाले होते. त्यावरून चंद्रकांत पाटील यांनी आपल्या खास कोल्हापुरी शैलीतच राऊतांचा समाचार घेतला. आरं बाबा, ज्याची तुला भीती नाही ते वारंवार कशाला बोलतो. तुझ्या दंडात ताकद किती आहे ते बघ रे, अशी टीका चंद्रकांत पाटील यांनी केली.

भाजपच्या दोन नेतृत्वाने देशाला विकले या काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. या देशाच्या लोकशाहीची ब्युटी अशी आहे की, कोणी कोणाला काही म्हणू शकतो. त्यामुळे वडेट्टीवार यांचे ते मत आहे. शेवटी राजकारणात कुणाला मत मिळत, कुणाच सरकार येत यावर ठरत असत. तुमच सरकार काही लोकांनी मत देऊन आलेल नाही. तुम्ही गिमिक करून सत्तेत आला आहात. मोदी लोकांनी मत दिल्याने आले आहेत. तुम्ही मोदींवर बोलून काय होतंय, असा चिमटा त्यांनी काढला. वडेट्टीवार हे देशाचे नागरिक आहेत. त्यामुळे आपल मत मांडण्याचा त्यांना अधिकार आहे. मोदींनी देशाला पुढे नेल की खड्ड्यात घातले हे लोक ठरवतील. मतपेट्यातून ते दिसतच आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.हा रुटीन दौरा होता. आम्ही वारंवार दिल्लीत जातो. नेक्स्ट जनरेशन उभी केली पाहिजे या हेतूने आमचे काम चालत. त्यामुळे राम शिंदे, संजय कुंटे, चंद्रशेखर बावनकुळे आदी सर्वांना घेऊन आम्ही दिल्लीत गेलो. मंत्र्यांना भेटण आणि खाते समजून घेण्यासाठी हा दौरा होता. मोदी-शहांची भेट सोडली तर सर्वांची भेट झाली. अधिवेशनामुळे मोदी आणि शहांची भेट होऊ शकली नाही, असे सांगतानाच या दौऱ्याचा आणि राज्यातील सत्तांतराचा काहीच संबंध नाही, अस त्यांनी स्पष्ट केले .

Previous Post

मंत्रालयात दारुच्या बाटल्यांचा खच

Next Post

ऊस बिलाचे चेक बाऊन्स, साखर कारखान्यांनी पैसे थकवले

Next Post
ऊस बिलाचे चेक बाऊन्स, साखर कारखान्यांनी पैसे थकवले

ऊस बिलाचे चेक बाऊन्स, साखर कारखान्यांनी पैसे थकवले

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group