• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, May 14, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी करून साडेबारा लाखांचा दंड वसूल

by Yes News Marathi
May 27, 2021
in इतर घडामोडी
0
ग्रामीण पोलिसांकडून नाकाबंदी करून साडेबारा लाखांचा दंड वसूल
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : ग्रामीण पोलिसांनी २६ मे रोजी लॉकडाऊन काळात नाकाबंदी करून जिल्ह्यातील ३२०१ व्यक्तींविरुद्ध दंडात्मक कारवाई करून १२,५१,७०० रुपये दंड वसूल केला आहे. मास्क न वापरल्याने ८४२ व्यक्तींकडून ४,२१,००० रुपये दंड वसूल केला आहे. ई पास नसताना प्रवास केल्याने २०० जणांविरुद्ध कारवाई करून १,०९,५०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे विनाकारण फिरणाऱ्या ८५७ व्यक्तींवर कारवाई करून ४,२८,५००० रुपये दंड वसूल करण्यात आल्याचे पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

Previous Post

मेहुणीच्या घरी यतनाळ येथे गेल्यावर ५०,००० चोरी

Next Post

नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन

Next Post
नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन

नगरसेविका राजश्री चव्हाण यांच्या हस्ते पिण्याचे पाण्याचे पाईपलाईन कामाचे उद्घाटन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group