• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Thursday, May 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पाणी जपून वापरावे लागेल – डॉ.पृथ्वीराज माने

by Yes News Marathi
April 10, 2024
in इतर घडामोडी
0
पाणी जपून वापरावे लागेल – डॉ.पृथ्वीराज माने
0
SHARES
234
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

संपूर्ण राज्यातच पिण्याचे पाण्याचे संकट

सोलापूर – जिल्ह्यात गतवर्षी पाऊस अत्यल्प झाल्यामुळे उजनी जलाशयाच्या पाण्याची पातळी निचाकी टक्के असून जिल्ह्यात 58 टँकरने 53 गावा, 407 वाड्यांना पाणीपुरवठा सुरू आहे. सध्या ही स्थिती असून एप्रिल, मे व जून महिने पाहता पाण्याचा वापर योग्य पद्धतीने करणे गरजेचे असल्याचे डॉ. पृथ्वीराज माने यांनी सांगितले.

मा. पृथ्वीराज माने युवा मंच शाखा तिर्‍हे यांच्या वतीने ब्रह्मसुमित्रा पाणी पोईचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी बाळासाहेब सुरवसे भारत जाधव सरपंच गोवर्धन जगताप युवा मंच तालुका अध्यक्ष सुनील जाधव, समन्वयक ॲड. अजित पाटील, उमेश भगत, संयोजक अजय सोनटक्के, तात्या कदम, किरण बंडगर,शहाजी भोसले महेंद्र खटके सागर तांबे भास्कर सुरवसे, ओंकार जावीर शिवाजी सुरवसे दिगंबर सोनटक्के अनिल गवळी अरविंद जाधव नेताजी सुरवसे संजय राठोड तुकाराम मलाव बबलू सुरवसे मारुती लवटे शिवाजी काशिद महामुद्द शेख शंकर जाधव देवीदास घदुरे शरद पवार बिभीषण मलाव संदीप सुरवसे महेश आसबे मलाव दिपक मलाव गुरुदेव गायकवाड बालाजी गायकवाड राहुल गायकवाड रावसाहेब गायकवाड भगवान चव्हाण सुरेश राठोड बजरंग गवळी बलभीम शिंदे राजू मलाव आनंद जाधव नंदू जाधव प्रसाद गवळी संजय सोनटक्के प्रमोद सोनटक्के दगडू सोनटक्के विष्णु सोनटक्के विजय सोनटक्के खंडू सोनटक्के महेश सोनटक्के चेतन बंडगर राजू मलाव अशोक गायकवाड व आदी ग्रामस्थ मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गतवर्षी राज्यात व जिल्ह्यात अत्यल्प पाऊस पडल्यामुळे राज्यातील मोठी धरणातील पाणीसाठा वजा पातळीवर गेला आहे. मध्यम लघु प्रकल्प कोरडे पडत चालली आहे. भूजल पातळी खोलीवर गेली आहे. सध्याचे तापमान पाहता एप्रिल, मे व जून मध्ये भयानक परिस्थिती निर्माण होणार असून उपलब्ध पाणी योग्य नियोजन हवे व पाणी जपून वापरा असे डॉ. माने यांनी सांगितले.

Tags: Dr. Prithviraj Mane
Previous Post

दक्षिण सोलापुरात भाजपचा काँग्रेसला धक्का

Next Post

आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंजावाती दौरा

Next Post
आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंजावाती दौरा

आमदार राम सातपुते आणि माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख यांचा दक्षिण सोलापूरमध्ये झंजावाती दौरा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group