• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुकेश अंबानींची घोषणा, ३ वर्षांत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार

Yes News Marathi by Yes News Marathi
November 22, 2023
in मुख्य बातमी
0
मुकेश अंबानींची घोषणा, ३ वर्षांत २० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज नेटवर्क : भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. अंबानी यांनी पश्चिम बंगालमधील गुंतवणुकीबाबत ही मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील तीन वर्षांत पश्चिम बंगालमध्ये 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. मुकेश अंबानी यांनी बंगाल ग्लोबल बिझनेस समिटमध्ये बोलताना याबाबतची माहिती दिली.

तीन वर्षांत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक
रिलायन्स इंडस्ट्रीज पुढील तीन वर्षांत 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करेल. डिजिटल लाइफ सोल्युशन्सपासून ते बायोगॅसपर्यंत सर्व गोष्टींसाठी ही गुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी बंगालमधील गुंतवणुकीबाबतची ही मोठी घोषणा केली आहे. डिजिटल लाइफ सोल्युशन्स, रिटेल आणि बायो एनर्जीमध्ये गुंतवणूक केली जाईल. यामुळं बंगालचा विकास होईल. त्यासाठी त्यांची कंपनी कोणतीही कसर सोडणार नाही, असे अंबानी म्हणाले. कोलकाता येथील कालीघाट मंदिराचा जीर्णोद्धार करण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

रिलायन्सने बंगालमध्ये किती गुंतवणूक केली आहे
मुकेश अंबानी यांच्या कंपनीने बंगालमध्ये आधीच गुंतवणूक केली आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजने गेल्या काही वर्षांत या राज्यात विविध क्षेत्रात सुमारे 45 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. मुकेश अंबानी म्हणाले की, रिलायन्स बंगालच्या विकासाला गती देण्यासाठी कोणतीही कसर सोडणार नाही. पीटीआयच्या म्हणण्यानुसार, अंबानी म्हणाले की, रिलायन्स फाऊंडेशन कोलकात्याच्या कालीघाट मंदिराचा “मूळ वैभव” पुनर्संचयित करण्यासाठी पुनर्विकास हाती घेणार आहे.

राज्यातील लाखो लोकांसाठी नवीन रोजगार मिळणार
Jio या वर्षाच्या अखेरीस जगातील सर्वात वेगवान 5G रोलआउट पूर्ण करणार आहे. कंपनीने बंगालमधील बहुतेक भाग कव्हर केले आहेत. आम्ही 5G ची क्रांतीकारी शक्ती राज्याच्या कानाकोपऱ्यात नेत आहोत. 5G विशेषत: खेड्यांमध्ये आणले जात आहे. जिओ फायबर आणि एअर फायबरच्या जलद रोलआउटसह पश्चिम बंगालमधील प्रत्येक घराला स्मार्ट होममध्ये रुपांतरित करण्याबद्दल अंबानी यांनीही सांगितले. या बदलामुळं राज्यातील लाखो लोकांसाठी नवीन रोजगार आणि उद्योजकतेच्या संधी खुल्या होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

सवाई गंधर्व संगीत महोत्सवासाठी १६ डिसेंबर रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास परवानगी

Next Post

अटल पेंशन योजना: वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एक उत्तम पर्याय

Related Posts

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव
मुख्य बातमी

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश
मुख्य बातमी

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026
सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेत सचिन वाझे कोण ? अधिकाऱ्यांचा वरदहस्त…!

September 7, 2026
सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई
मुख्य बातमी

सुखसागर ऑर्केस्ट्रा बारवर पोलिसांचा छापा; २६ जणांवर कारवाई

September 7, 2026
महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!
मुख्य बातमी

महापालिकेची प्रशासकीय शिस्त बिघडली, आयुक्तांच्या पद्धतीवर कर्मचारी नाराज…!

September 6, 2026
गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
Next Post
अटल पेंशन योजना: वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एक उत्तम पर्याय/Atal Pension Scheme

अटल पेंशन योजना: वृद्धापकाळातील आर्थिक सुरक्षिततेसाठी एक उत्तम पर्याय

ताज्या बातम्या

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

असुरक्षित स्पर्श हा कायद्याने गुन्हा- न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

September 7, 2026
सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

सेफ-टेक पुरस्कार २०२६ मध्ये सोलापूर जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर गौरव

September 7, 2026
डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

डॉ .शुभांगी वाघचवरे यांचे सातारा मॅरेथॉन मध्ये फाईव्ह स्टार यश

September 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026