• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, June 20, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते

by Yes News Marathi
August 24, 2021
in इतर घडामोडी
0
मल्लिकार्जुन खरगेंवर संतापले ते २३ ज्येष्ठ नेते
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : काँग्रेसचे वरिष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी जी २३ मधील नेते करोनाकाळात बेपत्ता होते, अशी बोचरी टीका केली. या नेत्यांना काँग्रेस पक्ष उद्ध्वस्त करण्याचा अधिकार नाही. या नेत्यांना काँग्रेस पक्षाने खूप काही दिले आहे., असे त्यांनी यावेळी सांगितले . यावर जी २३ मधील काँग्रेस नेत्यांनी पलटवार करत खरगेंना सुनावले आहे.
काँग्रेसचे जेष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी काही दिवसांपूर्वी डिनरचे आयोजन केले होते . यात जी २३ मधील नेत्यांनी हजेरी लावली होती. खरगेंच्या विधानानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी कानपिचक्या दिल्या . “राजकारणात येण्यापूर्वी विचार करायला हवा आणि बोलण्यापूर्वी चिंतन करायला हव.”, असा सल्ला सिब्बल यांनी दिला. “लोकांनी पक्ष उद्ध्वस्त करण्याचा विचार करू नये, जे असे म्हणतात ते विसरतात की ते ज्या लोकांबद्दल बोलत आहेत, त्यांनी आपले सर्वस्व पक्षाला दिले आहे. पक्ष घडवण्यासाठी योगदान दिले होते आणि काही लोकांनी सोनिया गांधींच्या काळात पक्ष सोडला होता.”, याकडेही कपिल सिब्बल यांनी लक्ष वेधले . आम्ही सर्वजण आपल्या मताशी ठाम आहोत. आपल्या सर्वांना पक्षाला बळकटी द्यायची आहे. पक्ष मजबूत झाल्यास देशाला संकटातून वाचवता येईल. सर्वांना सकारात्मक बदल हवा आहे., असेही कपिल सिब्बल यांनी सांगितले .
“मी आयुष्यभर काँग्रेससोबत आहे. काँग्रेसच्या विचारधारेवर आणि मूल्यांवर विश्वास ठेवणारा व्यक्ती आहे. मला काँग्रेस अध्यक्षांबद्दल आदर आहे. काँग्रेस पक्ष मजबूत करण्यासाठी मी आव्हानं स्वीकारण्यास तयार आहे.”, अंसं काँग्रेसचे राज्यसभा खासदार आनंद शर्मा यांनी सांगितले .
दुसरीकडे काँग्रेस नेते शशी थरूर यांनी खरगे यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं म्हटलं आहे. “वरिष्ठ नेत्यांनी एकमेकांच्या मतांचा आदर केला पाहीजे. खरगेंबद्दल मला आदर आहे. आम्ही सर्वजण पक्ष मजबूत करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून राष्ट्रीय स्तरावर भाजपाशी लढा देता येईल”, असे शशी थरूर यांनी सांगितले . काँग्रेस प्रवक्ते मनिष तिवारी यांनीही मल्लिकार्जुन विधानावर आपले मत व्यक्त केले आहे. “आम्हाला मल्लिकार्जुन खरगेंचा आदर आहे. कपिल सिब्बल यांच्या घऱी आयोजित केलेल्या डिनर पार्टीत काँग्रेसबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेबाबत बोलायच झाले तर, खरगेंनी माझ्याशी बोलायला हव होते . मी त्यांना याबाबत माहिती दिली असती.”, असे मनिष तिवारी यांनी सांगितले .

Previous Post

सत्तुरने दंडावर, खांद्यावर व गालावर सपासप वार

Next Post

जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

Next Post
जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

जिल्ह्यात कुपोषण मुक्ती व मुलाच्या सर्वांगीण विकासासाठी पोषण महिना उपक्रम राबवणार : सीईओ स्वामी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group