• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, July 1, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

ग्रामविकासामध्ये सरपंचांचे योगदान महत्वाचेः आ. सुभाष देशमुख

by Yes News Marathi
September 18, 2020
in इतर घडामोडी
0
ग्रामविकासामध्ये सरपंचांचे योगदान महत्वाचेः आ. सुभाष देशमुख
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  •  सोलापूर सोशल फाऊंडेशन आयोजित सरपंच प्रशिक्षण कार्यशाळा

सोलापूर (प्रतिनिधी) : हिवरे बजारचे सरपंच पोपट पवार यांच्यामुळे गावाला राज्यात प्रसिद्धी मिळाली आहे. त्यांचा आदर्श सर्वांनी घ्यावा. सरपंचांनी गाव स्तरावरील समस्या प्रशासन समोर मांडावी, जि. प. शाळेचा दर्जा सुधारण्यासाठी लोकसहभाग घ्यावा, गावातील आरोग्य सेवेवर काम करावे, गावात व्याख्याने, मेळावे, प्रबोधनात्मक कार्यक्रम घ्यावेत, गावातील उत्पादनाचे मार्केटिंग करावे, शेतीपूरक व्यवसाय करावा प्रक्रिया उद्योग करावे, वृक्ष लागवडीचे प्रमाण वाढवावे तर गावसमृद्ध होईल. कारण ग्रामविकासामध्ये सरपंचाचे योगदान महत्वाचे असते, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले.

सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे वडाळा येथील लोकमंगल महाविद्यालयात आयोजित सरपंच प्रशिक्षण कार्यशाळेत अध्यक्षस्थानावरून आ. देशमुख बोलत होते.  यावेळी  राज्यस्तरीय प्रशिक्षक शिवाजीराव पवार, ग्रामविकास तज्ज्ञ मार्गदर्शक  विकास जाधव, पाणी फौंडेशनचे मधुकर डोईफोडे  आदी उपस्थित होते.  विकास जाधव यांनी कृषी विभागाच्या, वैयक्तिक लाभाच्या योजना, सिंचन, पिण्याचे पाणी, शेती करिता पाणी, स्मशानभूमी, जि.प. शाळांचा स्तर, ग्रंथालये, क्रीडांगणे यासारखे उपक्रम तसेच ग्रा.प. अधिनियम पालन करीत गावामध्ये व्यवस्था लावणे याबाबत सरपंचांना माहिती दिली.

पाणी फाउंडेशनचे मधुकर डोईफोडे यांनी लोकसहभागातून वृक्ष लागवड बाबतचे नियोजन,  शेतकर्‍यांना माती परीक्षणाचे, गांडूळ खत, ग्राम स्वच्छता, ओढा खोलीकरण- सरलिकरण, युवकांना एकत्रित करून जास्तीत जास्त कार्यक्रमाचे आयोजन करावे, असे सांगितले.  यावेळी सोलापूर सोशल फाऊंडेशन संचालिका  पूर्वा वाघमारे,  सल्लागार शिवाजीराव पवार, मुख्य समन्वयक विजय पाटील, समन्वयक विपुल लावंड, विजय कुचेकर व जिल्ह्यातील  सरपंच उपस्थित होते.

Previous Post

मंद्रुप परिसरामध्ये ऐतिहासिक पावसाची नोंद; अनेक रस्ते झाले बंद

Next Post

वाढदिवससाजरा न करता गोरगरिबांना दिले दोन वेळचे जेवण

Next Post
वाढदिवससाजरा न करता गोरगरिबांना दिले दोन वेळचे जेवण

वाढदिवससाजरा न करता गोरगरिबांना दिले दोन वेळचे जेवण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group