• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, June 16, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

आता योनो अ‍ॅपवर शेतकरी बियाणे खरेदी करु शकतो : नरेंद्र सिंग तोमर

by Yes News Marathi
August 27, 2020
in मुख्य बातमी
0
yes news marathi
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
  • भारतीय बागायती संशोधन संस्थेच्या बिज पोर्टलचे साबीच्या योनो कृषी अँपसह एकत्रीकरण
  • सरकारी योजनांची संपूर्ण रक्कम पारदर्शकतेच्या खाली पोहोचत आहे

नवी दिल्ली : भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या भारतीय बागायती संशोधन संस्था, बेंगलोरच्या बिज पोर्टलचे साबीच्या योनो कृषी अॅपसह एकत्रीकरण व ग्राहकांच्या वापरासाठी चे उद्घाटन बुधवारी केंद्रीय कृषी आणि किसान कल्याण ग्रामीण विकास तथा पंचायती राज मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी भारतीय स्टेट बँकेचे अध्यक्ष श्री रजनीश कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. या दोन्ही ॲपच्या एकत्रीकरणामुळे देशातील करोडो शेतकरी बीज खरेदी करणारे तसेच सरकारी योजना आणि बँकेच्या विविध सुविधांचा लाभ डिजिटल पद्धतीने घेता येऊ शकेल.

कार्यक्रमात केंद्रीय मंत्री श्री तोमर हे म्हणाले की शेतीचे क्षेत्र आव्हानात्मक होतं याशिवाय शेतकऱ्यांचे अथक परिश्रम आणि संशोधकांचे अनुसंधान कथा सरकारच्या नितीन मुळे हा क्षेत्र सर्वाधिक महत्त्वाचा आहे. देशातील खाद्यान्नाची गरज पूर्ण करण्याबरोबरच जीडीपीमध्ये योगदान देण्याच्या दृष्टिकोनातूनही कृषी क्षेत्र महत्त्वाचा आहे. म्हणूनच प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांच्या सहित सरकारचा नेहमीच प्रयत्न होता की शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होऊदे व जीडीपीमध्ये कृषी क्षेत्राचे जास्तीत जास्त योगदान असावे. याच दृष्टिकोनातून भारत सरकारने अनेक योजना संचालित केलेल्या आहेत कृषी क्षेत्रामध्ये 32 टक्के योगदान आहे आणि त्याला वाढण्याची आवश्यकता आहे बागायतीमध्ये शेतकऱ्यांना उत्पादनाचा योग्य मूल्य मिळण्याची ची पूर्ण उमेद राहते. कमीत कमी खर्चात जास्त उत्पादन करून शेतकरी आपली माली हालत सुधारण्यात सफल होऊ शकतात.

प्रधानमंत्री सुद्धा उत्पादन व उत्पादकता वाढविण्यास सोबतच सरकारी मदत गावागावात आणि सर्व शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी जोर देत आहेत. शेतकऱ्यांचे अधिकार कोणीही मारू शकणार नाही यासाठी सरकारचा डिजिटल इंडिया वर जोर आहे कृषी क्षेत्रामध्ये पारदर्शकता येऊन भ्रष्टाचार पूर्णतः बंद करणे हा एकमेव उद्दिष्ट यामागचा आहे.

Previous Post

नगरसेविका अश्विनी चव्हाण यांच्या वतीने आज मनपा सफाई कर्मचाऱ्यांना धान्य वाटप

Next Post

जॉर्जिया अँड्रियानीला रस्त्यावरच्या प्राण्यांना खायला देताना पॅपाराझींने केले स्पॉट.

Next Post
yes news marathi

जॉर्जिया अँड्रियानीला रस्त्यावरच्या प्राण्यांना खायला देताना पॅपाराझींने केले स्पॉट.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group