• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, June 8, 2025
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

अंतिम वर्ष सोडून इतर वर्षांतील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा

by Yes News Marathi
May 22, 2020
in इतर घडामोडी
0
अंतिम वर्ष सोडून इतर वर्षांतील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयाशी संपर्क साधावा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर- कोरोना आणि टाळेबंदीमुळे राज्य शासनाच्या निर्देशानुसार सुरवातीला सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या. आता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे परीक्षेचा निकाल जाहीर करण्याकरिता अंतिम वर्ष सोडून इतर वर्षातील विद्यार्थ्यांनी अंतर्गत गुणांसाठी महाविद्यालयांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा, असे आवाहन परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शाह यांनी केले आहे.

यासाठी गेल्या २० मे २०२० रोजी विद्यापीठांतर्गत सर्व प्राचार्य, विभागीय संचालक तसेच संस्थाप्रमुख यांच्यासोबत व्हिडीओ काॕन्फरंसींगद्वारे बैठक झाली. विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेली मार्गदर्शक तत्वे व महाराष्ट्र शासनाच्या आदेशाप्रमाणे अंतीम वर्ष वगळता इतर वर्षातील विद्यार्थ्यांचा २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचा निकाल हा ५० टक्के अंतर्गत मूल्यमापन व ५० टक्के मागील परिक्षेतील परफाॕर्मंस यानुसार लावण्यात येणार आहे. त्यानुसार अंतर्गत मूल्यमापनापैकी उर्वरीत २० गुणांसाठी महाविद्यालय विद्यार्थ्यांना असाईंमेंट देणार आहे व त्यानुसार २० टक्क्यांपैकी प्राप्त गुण महाविद्यालये विद्यापीठाकडे सादर करणार आहेत. यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या महाविद्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधावा. जेणेकरुन सदर असाईंमेटचे २० पैकी गुण त्यांना प्राप्त करता येतील, असे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक सीए श्रेणीक शहा यांनी म्हटले आहे. तसेच महाविद्यालयांनी देखील आपापल्या विद्यार्थ्यांशी संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती द्यावी, असेही विद्यापीठाने म्हटले आहे.

याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव आपले २०२० च्या उन्हाळी सत्र परीक्षेचे फार्म्स (परिक्षेचे अर्ज) भरले नसतील, त्यांनी आपले फाॕर्म्स आॕनलाईन पद्धतीने अथवा आपापल्या महाविद्यालयामार्फत दि. २५ जून २०२० पर्यंत दाखल करावेत, असेही आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

जनजागरणसाठी कोविड योद्धा रथयात्रा ; मोहोळ तालुक्यात प्रारंभ

Next Post

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप

Next Post
रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप

रमजान ईदनिमित्त मुस्लिम बांधवांना जीवनावश्यक किट वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group